Posts

मूलनिवासी एक थोतांड

मूलनिवासी एक थोतांड मे २६, २०१७ मूलनिवासी म्हणजे  कोण अगदी सोप्या भाषेत समजू या कोण असतात मूलनिवासी जे लोक एखाद्या प्रदेशात प्राचीन काळापासून वास्तव्यास असतात म्हणजे जो भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली  लाखो वर्षे आहे असे लोक  असे एक मतप्रवाह आहे पण मानववंश मात्र अश्या गोष्टीस मान्यता येत नाही मानववंश नुसार  एखाद्या भु भागातील वातावरणानुसार जैविक घडामोडी घडून जन्मास आलेला जीव हा त्या भागाचा मूलनिवासी ठरतो याचा अर्थ  त्या प्रदेशात त्याचे अस्तित्व कोणाला सांगावे लागत नाही त्याच्या  शरीर रचनेनुसार तो त्या प्रदेशातील असतो असे ओळखले   जाते अश्याच जीवाला मूलनिवासी म्हणता येते दोन्ही प्रकार पाहिलेत  यात महत्वाचा  भाग काय आहे तुमचे जीन्स तुमचा DNA हा खूप महत्वाचा  भाग आहे त्याच्या आधारावर मानववंश ठरवते कि कोण मूलनिवासी आणि कोण परदेसी दे भारतात सध्या हे मूलनिवासी नावाचे  वादळ उठले आहे कि आम्ही मूलनिवासी आहोत या देशाचे व ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे परदेशीय आहेत म्हणजे विदेशी यावर आपणास सखोल नजर टाकायची आहे कारण ह्या एका शब्दाने भारताचे तुकडे करण्य...

निळ्या तालिबान्यांनी चूक .

निळ्या तालिबान्यांनी चूक ......... ऑगस्ट ०६, २०१७ सध्या काही लोकांनी बाबासाहेब याना बौद्धांनी बंदिस्त केलय असे म्हणून त्यांच्यावर निळे तालिबानी नावाचा ठपका मारला जातोय अश्या लोकांसाठी सांगणे हे कि हि आमची चूक आहे का जे आमच्या बापाने आम्हाला सांगितले तेच तुम्हाला सांगितले जातंय तर आमच्यावर तालिबानी असल्याचा ठपका ठेवणाऱ्या लोकांनी पूर्ण वाचा ..... बाबासाहेब सांगून गेले अस्पृशांनो तुम्हाला समतेसाठी बौद्ध धम्मच स्वीकारावा लागेल .आता हे बाबासाहेबांचे म्हणने मांडावे तर लोकांना आम्ही कट्टर का वाटतो जर आमचा बाप म्हणून आम्ही बाबासाहेब स्वीकारले तर त्यांच्यावर आमचा हक्कच नाही का त्यांचे संदेश सांगणे गुन्हा आहे का ? आता समोरून प्रश्न असतात तू आजपर्यंत काय केलेस ?असा प्रश्न जेव्हा एखाद्या चळवळीत उतरणाऱ्या नवतरुणांना तुम्ही चळवळीपासून दूर करताय त्याने बाबासाहेब वाचलेत त्याला वाटतंय कि बाबासाहेबांच्या विचारांवर या समाजाचा समता रथ पुढे घेऊन जावा पण त्याला जेव्हा असे प्रश्न विचारले गेले तर नक्कीच तो माघार घेईल तेव्हा जे कोणी काम करत आहेत अश्यानी कोणता हि अहम पणा न ठेवता त्या तरुणाच्या मनातील...

बौद्ध धम्म निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक आहे का ?

बौद्ध धम्म निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक आहे का ? ऑक्टोबर ०३, २०१७ तथागत गौतम बुद्ध या जगाला दुःखमुक्तीचा मार्ग देऊन गेलो तुम्ही त्याला मानवमुक्तीच्या मार्ग समजलात . मानवाची मुक्ती हि दुःखापासून केली असे समजायला हवे होते पण, तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलात. पुन्हा नवा जन्म नसतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे पण , तुम्ही त्याला  सोयीनुसार वापरता. अगदी तसेच बौद्ध धम्माबाबत लोकांचा गैरसमज झालेला आहे कि बौद्ध धम्म नास्तिक आहे . म्हणजे तो निरीश्वरवादी आहे. ईश्वर आहे कि, नाही यामध्ये बुद्धाने जरा हि रस दाखवलेला नाही. बुद्ध आपला मार्ग सांगतात  दुसऱ्यावर टीका करीत नाहीत. पण आजचे शिक्षित बौद्ध विचारवंत याना त्या २२  प्रतिज्ञांचा हि अर्थ कळलेला आहे कि नाही हे माहित नाही. अनेक मंडळी शहरात एखादा रविवार एक कार्यक्रम घेऊन धम्म प्रसार आणि प्रचार करीत असतात पण तो फक्त शहरात. गाव ओस पडलीत हे विदारक वास्तव समजण्यास हे असमर्थ ठरलेत तरी आज शोध घेऊ या प्रथम बुद्धाच्या धम्माबाबत असलेला हा गैरसमज . काय बौद्ध धम्म निरीश्वरवादी आहे का  ?  काय बौद्ध धम्म नास्तिक आहे का ?  आता हा...

बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर

बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर सप्टेंबर १५, २०१७ बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर आपल्या शैलीत  खालील प्रमाणे पहिला आक्षेपाचं खंडण बुद्धाने हिॅदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिॅदुच होता व मेलाही हिॅदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिॅदुच असेल. ह्याबबातीत उपराष्ट्रपती व एक विद्वान डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिॅदुच म्हणून जगला व मेला. भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇 Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He ...