प्रत्येक माणसामध्ये जागृत होण्याची अवस्था बुद्ध आहे. जागृत होऊन ज्या मार्गावर चालतो तो धम्म आहे. संपूर्ण मनाला एकत्रित आणून मध्य साधला जातो तो संघ आहे . : गौतम बुद्ध , शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा : डॉ बाबासाहेब आंबेडकर
नागवंशी महार आताचे बौद्ध यांचे पराक्रमाची शौर्यगाथा : वीर जमादार गंगाराम भागोजी सवादकर
आजवर इतिहासकार यांनी अस्पृश्य म्हणून काही लोकांच्या इतिहासाकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले कारण त्यांचा इतिहास हा नेहमीच दैदिप्यमान असा राहिलेला आहे त्यात महारांचे शौर्य हे वाखण्याजोगे होते जगात महार लोकांची नावे आणि स्मारके आहेत हे आजवर आम्हास देखील माहित नाही नाग वंशी लोकांचा इतिहास कधीच सत्य म्हणून पुढे आला नाही त्यांना नाग म्हणजे साप म्हणून आताच्या युगात सांगितले गेले पण नाग म्हणजे साप नसून मानवाचा एक वंश आहे हे आम्हास आता आता कळू लागल आहे खरे पाहता इतिहासाने केवळ अन्याय केला म्हणून नाही तर आम्ही देखील कधी इतिहास पहिला नाही म्हणून आज हि आम्हाला आमचा खरा इतिहास माहित पडलेला नाही हि शोकांतिका आहे चला आमचा इतिहास जाणून घेवू आमच्या शुरविरांची स्मारके आणि त्यांची पराक्रमाची गाथा कशी इतर देशात आज हि साक्ष देत आहेत ते पाहू या त्यातील एक वीर म्हणजे २० दशकातच होवून गेलेलं १/११९ इन्फ्रट्रि बटालियन चे शूर सैनिक जमादार गंगाराम सवादकर जमादार गंगाराम भागोजी सवादकर हे १/११९ इन्फ्रट्रि बटालियन मध्ये १९१४ साली होते आणि पहिल्या महायुद्धाच्या त्यांच्या बटालियन ला तुर्कस्थानात पाठवण्यात आले होते त्यावेळी पहिल्या महायुद्धाचा काळ चालू होता आणि हे युद्ध चालू होत ते १९१४ ते १९१८ पर्यंत आणि त्यावेळी बटालियन चा मुक्काम हा तुर्कस्तान मध्ये होता या युद्धात ५ मार्च ला १९१८ रोजी गंगाराम यांना वीरगती मिळाली त्यांच्या शौर्याच्या नावे तिथे एक स्मारक बांधण्यात आले आहे आणि एका भारतीय सैनिकाचे त्यातच महार सैनिकाचे स्मारक परदेशात असणे हे आपल्यासाठी गौरवाची बाब आहे याची नोंद मिलिटरी च्या हिस्ट्री लिस्ट मध्ये आहे तुर्कस्थान मधील उत्कृष्ट कामगिरी साठी मरणोत्तर त्यांच्या पत्नीस रुपये १० इनाम देण्यात आला व देशासाठी लढल्या बद्दल गौरव पत्र हि देण्यात आले व सुवर्ण पदक हि देण्यात आले आजवर आम्हास देखील याची कल्पना खूप कमी आहे कि आमच्या लोकांचा असा हि इतिहास आहे ज्यांनी अनेक देशात जावून आपली शूरवीरता दाखवली आहे आफ्रिकेच्या जंगलात देखील भिमाकोरेगाव सारखा महारांच्या शौर्याचा विजयस्तंभ असल्याची माहिती मिळते आहे पूर्ण माहिती मिळताच सांगण्याचा प्रयत्न करू
गंगाराम सवादकर यांचे लढाई मधील शौर्य हे समोरील शत्रूला देखील थक्क करणारे होते कारण त्यांनी आजवर हरणारे पळून जाणारे सैनिक पहिले होते ब्रिटीशांची कधीच अशी बटालियन त्यांनि पहिली नव्हती अनेकवेळा त्यांनी ब्रिटीशांच्या बटालियन ला कत्तली केल्या होत्या पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला इंग्रज सरकार ला मनुष्यबळ कमी भासू लागले जेव्हा ब्रिटीश सैन्याशी जर्मन आणि तुर्क यांनी तुर्कस्थानातील गैलीपोली या बंदरात भयंकर कत्तली केली तेव्हा सरकार ने लढवू लोकांची एक फलटण उभारण्याचे निर्णय घेतला आणि हि लढवू लोक शोधायची कुठे म्हणून त्यांनी भारतातील लोकांचा विचार केला तेव्हा भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते पण सवर्ण लोकात असे लोक मिळणे शक्य नव्हते म्हणून अस्पृश्य लोकामध्ये त्यांना महार लोक हे चपळ आणि शूरवीर असतात याची इतिहासकार असल्याने चांगली माहिती होती आणि तसेच त्यांनी महारांची फलटण उभी केली १११ महार बटालियन म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली पठाण सैनिकांच्या समोर ब्रिटीश सैन्य तग धरू शकले नव्हते त्यामुळे ब्रिटिशांचे दारुगोळा बंदुके पठाण लुटून घेवून जायचे पण १११ महार बटालियन यांच्या शौर्यामुळे आणि त्यांच्या रणनीतीपुढे पठाणांचे धाबे दणाणले होते आपला जीव घेवून पाळावे लागले होते कारण तेव्हा पठाणाच्या सैन्यांचा सामना महार सैन्याशी होता महारांच्या अश्या अनेक पराक्रमाच्या गाथा आहेत शिवाय पहिल्या महायुद्धात भारतीयांनी प्लाडर्स मेसापोटीनिया पलेस्टाईन आफ्रिकेतील जंगले गैलीपोलीच्या टेकड्या यावर पराक्रम करणाऱ्या ११ लोकास व्हिक्टोरिया क्रॉस देण्यात अ आले होते असे क्रोसेस पहिले कधीच भारतीयांना मिळाले नव्हते ते महारापासून देण्यास सुरुवात झाली असा महारांचा दैदिप्यमान इतिहास आहे नागवंशी महार आताचे बौद्ध यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा यामध्ये प्रत्येक भागात एक एक नागवंशी शूरवीर लोकांचा इतिहास पाहू या जय शिवराय जय भीमराय
{ टीप ; भारताची एकमेव बटालियन आहे जिचे युद्धभूमीवरील घोषणा आहे भारत माता कि जय बाकी बटालियन ची घोषणा ह्या देवाच्या नावावरून आहेत }
छत्रपती संभाजी राजे इतिहासातील सर्वात बदनाम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून संभाजी राजांच्या चरित्राकडे पाहिलं जात आणि संभाजी राजाच संपूर्ण आयुष्य रंगेल म्हणून दाखवण्यात आले पण खोट्या आणि सूडबुद्धीने लिहिण्यात आलेल्या कथा आहेत संभाजी राजांच्या आयुष्यावर लिखाण करणारे बहुतेक लोक हे संभाजी राजांच्या विरोधातले आहेत आणि त्यांचे चरित्रकार अनेकजण आहेत शिवाय प्रत्येकाने आपल्या सोयीचा संभाजी राजा सांगितला इतकेच काय तर काही महाभाग लोकांनी त्यांच्या साहित्यात हि आपली मते मांडली आहेत जे साहित्य संभाजी राजांच्या नावावर आहे संभाजी राजे आहे लहानपणापासून दैववाद आणि देववाद यांच्या विरोधात होते कारण त्याच्या बालपणी त्यांनी कधी कोणत्या देव व अंधश्रद्धेच्या काही चमत्कारावर विश्वास ठेवला नव्हता याला इतिहास साक्षी आहे आता आपल्या मूळ विषयाकडे वळू या संभाजी राजे यांची हत्या कोणी व कधी केली यावर सविस्तर पाहू या संभाजी राजे यांना पकडून देण्यासाठी कवी कुलेश आणि गणोजी शिर्के यांच्यावर जो फितुरीचा शिक्का मारला जातो तो अत्यंत चुकीचा आहे कारण गणोजी शिर्के संभाजी राजे तळकोकणात यायच्या अगोदर मुघलांकडे चाक…
बौद्ध धम्माबाबत विसंगती निर्माण करणाऱ्या तुकाराम चिंचीकर याच्या लेखाला चोख उत्तर आपल्या शैलीत खालील प्रमाणे पहिला आक्षेपाचं खंडण बुद्धाने हिॅदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिॅदुच होता व मेलाही हिॅदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिॅदुच असेल. ह्याबबातीत उपराष्ट्रपती व एक विद्वान डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात
बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिॅदुच म्हणून जगला व मेला. भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇 Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization. अर्थ - बुद्धाला आपण नवा धर्म संस्था…
मानववंश शास्त्रज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर मानववंश शास्त्राचा वापर करीत म्हणतात महार आणि मराठे दोन भिन्न नसून एकच आहेत त्यासाठी ते महार आणि मराठा यांच्या ज्ञातीची कुळे सारखीच असल्याचे सांगतात महार आणि मराठे यांच्या कुळात असणारे साम्य म्हणजे दोघांमध्ये सारखीच कुळे आहेत दोघांचे टोटेम देखील सारखेच आहे. आणि असे फक्त त्याच लोकांमध्ये असू शकते जे भिन्न नसून एकच कुळातील असणारे असू शकतात आणि बाबासाहेब म्हणतात कि हे भाऊबंद आहेत तरच ते एका वंशाचे सिद्ध होतात {द अनटॅचेबल १९४८ पेज ६४} यावरून निष्कर्ष काढता कसा येईल यासाठी पाहावे लागते मराठा समाजचे पूर्वीचे नाव काय होते ते यासाठी इसवी सणाच्या आधी आधी जावे लागते बुद्ध काळात या भूमीला गणसंघाचा दर्जा असल्याचे दिसते अंगुत्तर निकाय मध्ये रठ्ठीक शब्दाचा वापर हा गणराज्य प्रणालीतील राजाच्या पदांनंतर चा दर्जा असणारे पद मानले जाते यावरून रठ्ठीक रास्टिक राष्ट्रिक हे लोकांचे नाव नव्हते शिaaवाय अशोकाच्या काळात महारठ्ठ देश अस्तित्वात असल्याचा उल्लेख सापडतो त्यावेळी महारठ्ठ हे गणसंघ राज्य होते आणि रठ्ठीक पेत्तनिक व भोज यांचा उल्लेख अशोकाच्या अभिलेखात आलेलाआहे य…
जानिए,आखिर श्रीकृष्ण ने क्यों किया था एकलव्य का वध? एकलव्य ने अपना अंगूठा काटकर गुरु द्रोण को अर्पित कर दिया। इसके बाद वे अपने पिता हिरण्यधनु के पास गया। एकलव्य ने अपने सधानपूर्ण कौशल से धनुर्विद्या में पुनः दक्षता प्राप्त कर ली। जनसत्ता ऑनलाइन नई दिल्ली | Published on: March 26, 2019 1:04 pm {"uid":0.12982547204340023,"hostPeerName":"https://www-jansatta-com.cdn.ampproject.org","initialGeometry":"{\"windowCoords_t\":0,\"windowCoords_r\":360,\"windowCoords_b\":686,\"windowCoords_l\":0,\"frameCoords_t\":2353,\"frameCoords_r\":330,\"frameCoords_b\":2403,\"frameCoords_l\":10,\"posCoords_t\":974,\"posCoords_b\":1024,\"posCoords_r\":330,\"posCoords_l\":10,\"styleZIndex\":\"\",\"allowedExpansion_r\":40,\"allowedExpansion_b\":636,\"allowedExpansion_t\":0,\"allowedExpansion_...
तिब्बत देश का असली नाम " बोद " ( Bod ) है। आज भी तिब्बती लोग अपनी मातृभूमि को " बोद " ही कहते हैं। " बोद " दरअसल " बुद्ध " का परिवर्तित रूप है। " बोद " का एक परिवर्तित रूप " भोट " है। इसीलिए तिब्बती भाषा को " भोटी / भोटिया " कहते हैं। भोट ( बोद ) लोग भूटान में भी रहते हैं। इसीलिए वह भूटान है। कनिष्क ने बुद्ध को " बोदो " ( Boddo ) लिखा। तिब्बत वालों ने " बोद " ( Bod ) लिखा। तिब्बत और भूटान दोनों बौद्ध देश हैं और दोनों देशों के नाम बुद्ध के नाम पर पड़ा है। बुद्ध के व्यक्तित्व में वो जादू था कि कई देशों ने अपना नाम बुद्ध के नाम पर रख लिए। कहाँ थे और कहाँ आ गए!!! बुद्ध के व्यक्तित्व में वो जादू था कि कई देशों ने अपना नाम बुद्ध के नाम पर रख लिए। कहाँ थे और कहाँ आ गए। तिब्बत नाम चीन द्वारा आरोपित है। Rajendra Prasad Singh सर जी तिब्बती भाषा को ब्योद् कहा जाता है द जो आधा रहता है उसका उच्चारण ना के बराबर होता है बुद्ध = बोद = ब्योद् = भोट = भोटिया। भोट/ भोटिया वास्तव में " बुद्ध " क...
Peter Moore | 17 October 2018 The world’s 10 most awesome giant Buddhas Immense in both scale and beauty, these paeans to the Buddhist faith make quite the impression, whether you’re a believer or not 1. The Great Buddhas of Monywa, Myanmar The Great Buddhas of Monywa (Dreamstime) Visitors to Monywa, 138 kilometres northwest of Mandalay, will be treated to not one, but two giant Buddhas – one standing, one lying down. At 90 metres long, the one lying down is the largest reclining Buddha in the world. It houses a collection of 9,000 etchings illustrating Buddha’s life that can be viewed by entering through a door in the statue’s backside. The standing Buddha directly behind is 116 metres tall and is known as Laykyun Setkyar. 2. Buddha Dordenma Statue, Thimphu, Bhutan Buddha Dordenma, Bhutan (Dreamstime) Made of bronze and gilded with gold, the Buddha Dordenma sits atop a hill in Kuenselphodrang Nature Park, overlooking the Southern entrance to Thimphu Valley in Bhutan. It was built...
टिप्पण्या